या मंदिरा बाबत पोथीतील उल्लेख पाहू
|| दिगम्बर दिगम्बर श्रीपाद वल्लभ दिगम्बर ||
१९ शताब्द्याः आरम्भे ग्रामस्य कुलकर्णीपरिवारस्य एकः महान् दत्तभक्तः स्वर्गं गतः ।
सः प्रतिदिनं दत्तमहाराजस्य पाठं, पूजां च करोति स्म । दत्तप्रभु प्रति तस्य अगाधः विश्वासः आसीत् ।
सः प्रत्येकं पूर्णिमादिने नरसबावाडीं प्रति पदातिमात्रेण डिण्डीम् अकुर्वत् ।
कालान्तरे यथा यथा सः वृद्धः अभवत् तथा तथा दीर्घयात्रा तस्य कृते असह्यम् अभवत् ।
तस्य वयसानुसारं नरसबावाडीं गन्तुं न शक्यते स्म ।
यथा अपेक्षितं सः स्वजीवनस्य प्रथमं पूर्णिमादिनं त्यक्तवान् ।
चञ्चलचित्तेन सः सर्वं दिवसं दत्तमहाराजस्य गम्यमानस्य डिण्डी इत्यस्य विषये चिन्तयन् आसीत् ।
तस्य मनः पश्चातापं अनुभवितुं आरब्धवान् ।
सः सर्वं दिवसं गृहे चञ्चलः उपविष्टवान्, दत्तमहाराजस्य विषये चिन्तयन् ।
तथा च रात्रौ निद्रां गच्छन् अपि सः गम्यमानस्य डिण्डी इत्यस्य विषये चिन्तयन् एव आसीत्....
सः गम्यमानस्य डिण्डी इत्यस्य विचारं मनसि कृत्वा निद्रां गतः।
पश्चात् तस्याः रात्रौ दत्तमहाराजः स्वयमेव तस्मै स्वप्ने दर्शनं दत्त्वा अवदत् यत् "भवतः नरसबावाडी-नगरम् आगन्तुं न प्रयोजनं भविष्यति।
मम उपस्थितिः भवतः गृहे एव अस्ति।
भवतः पृष्ठाङ्गणे मृत्तिकायाः राशे मम स्वयंभू पादुकान् प्राप्स्यसि ।
तदनन्तरं महाराजेन दत्तदृष्ट्यानुसारं गृहस्य पृष्ठाङ्गणे खननं कृतम् ।
स्वयम्भु पादुकाः तत्र प्राप्ताः। अतीव प्रसन्नहृदयेन सर्वे भक्ताः तस्य जीवनं स्थापयित्वा लघुमन्दिरं निर्मितवन्तः ।
अधुना दुःखदावस्थायां सर्वे भक्ताः दत्तमहाराजस्य पञ्चधातुमूर्तिं स्थापितवन्तः।
ततः परं अद्यापि बहवः भक्ताः अनुभवन्ति यत् दत्तमहाराजः विपत्तौ सर्वेषां भक्तानां पार्श्वे तिष्ठति इति ।
प्रत्येकं पूर्णिमायां दत्तमहाराजः अभिषिक्तः पूजितः च भवति । पौर्णिमप्रसादः भक्तेभ्यः दीयते। तथैव दत्तजयन्तीयां ८ तः १० सहस्राणां भक्तानां साक्षिणा दत्तजयन्ती आचर्यते ।
दिगम्बर का शाश्वत अवतार ! सः जगतः स्वर्णमन्दिरं सृजति ! यदि श्रद्धा अस्ति तर्हि शिवे सत्यं मिलिष्यसि, तदा दत्तः दयालुः भविष्यति.
जरा याबद्दल माहिती ती अशी,
19 व्या शतकाच्या प्रारंभिस निगवे गावामध्ये कुंभारगल्ली मध्ये कुलकर्णी घराण्यात एक मोठे दत्त भक्त होऊन गेले. त्यांचे दर दिवशी नित्य पठण व दत्त महाराजांची पूजा करत असत. दत्त प्रभुवर नितांत श्रद्धा होती. ते दर पौर्णिमेला नरसोबावाडीला एकटे पायी दिंडी करत होते. कालांतराने त्याचे वय होत गेले येवढ्या लांबचा प्रवास त्यांना झेपेनासा झाला. नरसोबावाडीला जाण्यास त्यांना वयोमानानुसार जाणे शक्य होत नव्हते. यथा आवकशने त्यांची आयुष्यातील पहिली पोर्णिमा चुकली. अस्वस्थ मनाने सतत दत्त महाराजांच्या चुकलेल्या दिंडीचा विचार दिवसभर करत होते. मनाला खंत वाटू लागले.
दत्त महाराजांच्या विचारात खेद भावनेने घरामध्ये दिवसभर अस्वस्थ बसून राहिले. व रात्री झोपी जाताना सुद्धा त्यांच्या मनात सतत चुकलेल्या दिंडीचाच विचार... चुकलेल्या दिंडीची सल मनात ठेवून ते झोपी गेले. त्यानंतर त्या रात्री स्वतः दत्त महाराजांनी त्याच्या स्वप्नात मध्ये दृष्टांत देवून हे सांगीतले की, "तुला आता नरसोबावाडीलां येण्याची गरज भासणार नाही तुझ्या घरातच माझे अस्तित्व आहे. तू तुझ्या परसदारी असणाऱ्या मातीच्या ढीगा मध्ये तुला माझ्या स्वयंभु पादुका सापडतील."
यानंतर महाराजांनी दिलेल्या दृष्टंतानुसार घराच्या परसदारी खोदकाम केले असता. तेथे स्वयंभु पादुका सापडल्या अत्यंत हर्षित मनाने सर्व भक्तांनी त्याची प्राण प्रतिष्ठापना करून छोटेसे मंदिर ऊभा केले. आता सद्द् स्थितीला सर्व भक्तांनी दत्त महाराजांची पंचधातूची मूर्तीची स्थापना केली आहे त्यानंतर ते आज पर्यंत दत्त महाराज सर्व दत्त भक्तांच्या पाठीशी संकटकाळी ऊभा राहण्याची प्रचिती आजही अनेक भक्तांना येते.
दर पौर्णिमेला दत्त महाराजांचा अभिषेक व पूजा केली जाते. पौर्णिमा प्रसाद ही भक्तांना दिला जातो.त्याचप्रमाणे दत्त जयंती दिवशी 8 ते 10 हजार भक्तांच्या साक्षीने दत्त जयंती पार पडते.
चिरंजीव अवतार दिगंबर !करील जगाचे सुवर्ण मंदिर !श्रद्धा असता सत्य शिवावर भेटतील मग दत्त दयाघन...
सर्व दत्तभक्तांनी या परमपवित्र मंदिरास अवश्य भेट देऊन प्रासादिक अनुभूती घ्यावी.
।। श्री गुरू शरणं ।।
श्री दत्त पादुका मंदिर निगवे खालसा
कोल्हापूर गारगोटी रोड कोल्हापूर पासून 25 किमी
• निगवे खालसा, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर
• निगवे खालसा, श्री दत्त मंदिर कुंभारगल्ली
Mobile: 9764352337
Google Location
https://maps.app.goo.gl/grAaRShf6CM8sytb6?g_st=aw
